काही वर्षांपूर्वी कोणी विचार पण केला नसेल आज एवढ्या वृत्तवाहिन्या सध्या मराठी भाषेत येवू घातल्या आहेत. पण स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणवनाऱ्याया या मराठी वृत्त वाहिन्यांना आज 'आदर्श' पत्रकारितेचा मात्र साफ विसर पडत चाललाय. तरीपण हिंदी वृत्त वहिन्यांच्या तुलनेत त्यांचा दर्जा कितीतरी सरस आहेत यात मात्र मुळीच शंका नाही.